खरंतर आजच्या डिजिटल दुनियेत....
वस्तूंबाबत वाढलेली स्पर्धा मित्राकडे जी वस्तू असेल ती आपल्याकडे हवी ...असे वाढलेले अट्टहास.... परंतु आपल्या आई वडील त्यांची परिस्थिती ची जाणीव न ठेवता त्यांच्याकडून वाढलेल्या अपेक्षा... यामधूनच संपूर्ण कुटुंब संपले...
आयुष्यात समाधानी आणि सुखी राहणार खूप गरजेचं आहे....
पूर्वी साधेपणात सुख होतं,
आज सुख असूनही समाधान हरवलं…
म्हणून लेकरांना वस्तू कमी दिल्या तरी चालतील,पण संस्कार कधीही कमी पडू देऊ नका!

2August 22, 2026 1.4K 3