Forwarded from@PDF_Katta
पेपरफुटीच्या आरोपावरून औषध निरीक्षक पदाची भरती प्रक्रिया एमपीएससी ने रद्द केली. चांगले झाले, पेपर विकत घेवून सेवेत येण्यापूर्वीच भ्रष्टाचाराची लागण झालेले औषध निरीक्षक हे लोकांचे जीव धोक्यात घालू शकतात. एमपीएससी चे अभिनंदन मी करणार नाही. मुळात त्यांनी हे होवूच का दिले? जनप्रक्षोभ झाल्यानंतर भरती प्रक्रिया रद्द करणे हा पराक्रम नव्हे, नामुष्की आहे. एमपीएससी ने सांविधानिक स्वायत्त संस्था म्हणून अत्यंत जबाबदारीने काम करणे ही महाराष्ट्राच्या जनतेकडून वैधानिक अपेक्षा ….यापुढे अपेक्षाभंग होवू नये. -महेश झगडे
August 27, 2026 463 1