1. परीक्षा ऑफलाईनच राहाव्यात - हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा मांडला.
TCS/IBPS वर विद्यार्थ्यांचा विश्वास का नाही
- तलाठी भरतीतील प्रॉब्लेम्स
- Normalization मधील अडचणी
- 1 वर्षात स्वतःची Online यंत्रणा उभी करणं किती अवघड आहे. हे आवर्जून सांगितले.
2.राज्यसेवा Waiting List - यावर सकारात्मक प्रतिसाद मिळाला. यावेळी यातील
Technical अडचणी आयोगाने सांगितल्या मग त्यांना आम्ही DV नंतर Opting Out सारखी एक list लावावी असे सांगितली त्यावर तुमचे Solution तपासून Implement करायचं आश्वासन दिलं.
3. - Written पेपरमधील Marks Variation चा मुद्दा एका Forest Answer sheet RTI पेपरसह मुद्दा मांडला. त्यांनी त्यावर नक्की विचार करू असे सांगितले.
- GML बाबत विचारले असते आयोगाने असे सांगितले की नियम तयार झाले आहेत,पुढे अडचण येणार नाही.
4 - नेहमीच्या अडचणीसाठी जनसंपर्क अधिकारी पद निर्माण करण्याची मागणी केली.
5- Process Fast करून लवकर Joining मिळावी या साठी खूप सरात्मक Response मिळाला.
एकंदरीत आम्ही सकारात्मक बाबींसाठी नेहमीच तत्पर आहोत. विद्यार्थ्याच्या हिताचे काहीही असेल तर अवश्य कळवा असे सांगितले.
यावेळी डॉ अजित काकडे सर, अनिकेत पाटील सर, समाधान कोकाटे सर तसेच विद्यार्थी महेश माळी यांनी विद्यार्थांची भूमिका मांडली.
ही भेट घडवून आणल्याबद्दल आणि मुद्दे मांडण्यासाठी प्लॅटफॉर्म दिल्याबद्दल भाजप युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक सर तसेच सचिन जायभाय सर यांचे मनापासून आभार.


