धर्मादाय आयुक्त कार्यालय मार्फत घेण्यात आलेल्या धर्मादाय निरीक्षक पदाच्या भरतीत निवड झालेल्या उमेदवारांची एप्रिल २०२६ मध्ये कागदपत्र पडताळणी पूर्ण झाली आहे. मात्र आज साडे तीन महिने उलटूनही नियुक्ती आदेश मिळालेले नाहीत. वारंवार विचारणा करूनही केवळ प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले जात आहे. या विलंबामुळे अनेक उमेदवार आर्थिक व मानसिक अडचणीत आहेत... संबंधित विभागाला आमची विनंती आहे की कृपया लवकरात लवकर उमेदवारांना नियुक्ती आदेश द्यावेत.🙏🙏
33August 6, 2026 14.1K 5