महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि महाराष्ट्र सरकार यांना सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने एकच विनंती आहे.
1) पेपर फुटीचे प्रकरण. अश्या गोष्टी पुन्हा होऊ नयेत यासाठी उपाययोजना..
2) Opting Out बंद करून विद्यार्थ्यांची झालेली अडचण.
3) राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 निकालात मार्कांमध्ये येणारी प्रचंड तफावत..
4) आणि आयोगाच्या पारदर्शकतेवरती निर्माण झालेले प्रश्नचिन्ह..?
या सगळ्या प्रकरणावरती लवकरात लवकर उपाययोजना कराव्यात..🙏🙏
14
11
3
1September 1, 2026 2.3K 1